जिल्हा 42 लाख लोकसंख्येचा, मात्र अद्याप इथे जिल्हा रुग्णालय नाही हे दुर्दैवी – डॉ. अभय शुक्ला
कोल्हापूर, दि. 2 जानेवारी 2024कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 42 लाखांवर पोहचली असताना ही अद्याप इथे जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले नाही हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे. त्याचे गंभीर परिणाम कोल्हापूरच्या आरोग्य सेवेवर होत असल्याचे मत जन स्वास्थ अभियानाचे सह संयोजन डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले. जन आरोग्य अभियानाच्यावतीने राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत …



